This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 48. ज्ञानाची उपासना करणा-याची अवस्था कशी होते? , Options is : 1. वेदांचे ज्ञान प्राप्त होते. , 2. तो नवविचारांनी परिपूर्ण होतो., 3.त्याला ध्येयेतर सृष्टीचे विस्मरण होते. , 4. त्याला वाघाकडून मृत्यू येतो. , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 48. ज्ञानाची उपासना करणा-याची अवस्था कशी होते?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>ऐनेमोमीटर क्या मापने के काम आता है ?
>सुरक्षा परिषद में स्थायी सदस्यों की संख्या कितनी है ?
>कौन-सा पुच्छल तारा 76 वर्ष बाद दिखाई देता है ?
>‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?
>समग्र रूप से भारतीय संविधान कब लागू हुआ था ?
>कर्नाटक का प्रमुख लोकनृत्य कौन सा है ?
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>‘सर्वहारावर्ग का अधिनायकत्व’ शब्दों का निर्माण किसने किया ?
>विश्व का सबसे बड़ा डेल्टा कौन-सा है ?
>आलू किसका संशोधित रूप (उत्पादन) है ?
>अंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी का मुख्यालय कहां स्थित है ?
>‘जगन्नाथ मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>राष्ट्रपति को पद एवं गोपनीयता की शपथ कौन दिलवाता है ?
>‘संसार की छत’ किसे कहते हैं ?
>‘गरबा’ कहाँ का लोकनृत्य है ?
>‘गुर्दे’ (किडनी) का कार्यात्मक यूनिट क्या है ?
>स्वतंत्र भारत के चैथे राष्ट्रपति कौन थे ?
>सिखों के अन्तिम गुरु कौन थे ?
>नासा ने ग्रीनलैण्ड की बर्फ का अध्ययन करने के लिए एक रोबोट भेजा है। इसका नाम क्या है ?
>मधुमेह से पीडि़त व्यक्ति की क्या जरूरत होती है ?
>भारत में राज्यों एवं केन्द्रशासित प्रदेशों की संख्या कितनी है ?
>‘चाइनामैन’ शब्द किस खेल में सम्बन्धित है ?
>राजस्थान में ‘ब्लू पाॅटरी’ का सर्वाधिक विकास किसके शासनकाल में हुआ था ?
>राज्यालय/हड़प नीति/गोद निषेध सिध्दान्त किसके द्वारा लागू किया गया था ?
>प्रथम एशियाई खेल कहाँ आयोजित किए गए थे ?
>सूर्य और पृथ्वी के बीच की दूरी कितनी है ?
>किसे ‘सितार’ एवं ‘तबला’ का आविष्कारक माना जाता है ?
>भारत में वर्ष 1780 में कौन-सा पहला अंग्रेजी अखबार था ?
>भारत के किस राज्य की जनसंख्या सर्वाधिक है ?
>हिन्दू.मुस्लिम एकता का प्रतीक ‘सुलहकुल’ उत्सव उत्तर प्रदेश के किस शहर में आयोजित होता है ?
>हमारी आकाशगंगा में तारों के बीच सूर्य के मार्ग को क्या नाम दिया गया है ?
>उस्ताद बिस्मिल्लाह खाँ का सम्बन्ध किस वाद्ययंत्र से था ?
>वसुंधरा शिखर सम्मेलन कहां हुआ था ?
>विश्व में प्रथम महिला प्रधानमंत्री कौन थी ?
>भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था ?
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>भारतीय योजना आयोग का गठन कब हुआ था ?
>किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
>भारतीय संघ की शक्ति किसमें निहित है ?
>चन्द्रगुप्त द्वितीय और किस नाम से जाना जाता था ?
>प्रति व्यक्ति आय निकालने के लिए राष्ट्रीय आय को किससे भाग किया जाता है ?
>विस्सू, पांचोई और दियाई उत्सव किस जनजाति द्वारा मनाए जाते हैं ?
>राजस्थान में त्यौहारों का आगमन किस त्यौहार से माना जाता है ?
>कौनसी इलेक्ट्रोमैग्नेटिक तरंगें ब्लूटूथ द्वारा कम दूरी के बीच आँकड़ों के आदान.प्रदान हेतु प्रयुक्त की जाती हैं ?
>अशोक के किस शिलालेख में उसकी कंलिंग विजय का वर्णन है ?
>दुनिया में पहली बार किस कम्पनी ने 3 जी मोबाइल दूरसंचार सेवा लाँच की थी ?
>वह विज्ञान जिसमें पशु/मानव शरीरिक संरचना का विच्छेदन द्वारा सीखा जाता है ?
>www के आविष्कारक व प्रवर्तक कौन हैं ?
>किस शासक की मृत्यु पुस्तकालय की सीढि़यों से गिरने के कारण हुई ?
>ब्राजील की प्रथम महिला राष्ट्रपति किसको चुना गया ?
>किसके कारण दूध, दही में परिवर्तित होता है ?
>दर्शन या ‘फिलॉसफी’ किस भाषा से लिया गया है ?
>UNESCO ने निम्नलिखित में से किस दिन को ‘अंतर्राष्ट्रीय साक्षरता दिवस’ घोषित किया था ?
>‘करमा’ किस क्षेत्र का लोकनृत्य है ?
>व्यायाम के दौरान मानव शरीर में पसीना आना किस प्रक्रिया का होना इंगित करता है ?
>सूर्य एवं पृथ्वी के बीच न्यूनतम दूरी (उपसौर) प्रत्येक वर्ष किस दिन होती है ?
>हिन्दी वर्णमाला में संयुक्त व्यंजनों की संख्या कितनी है ?
>भारत में गाँधी ने सत्याग्रह का पहला प्रयोग कहाँ किया ?
>द्वितीय पंचवर्षीय योजना में किस क्षेत्र के विकास पर सर्वाधिक बल दिया गया था ?
>महात्मा गाँधी ने सन् 1930 में सविनय अवज्ञा आन्दोलन कहाँ से आरम्भ किया था ?
>पादप, हिरण, भेडि़या व शेर से निर्मित खाद्य-श्रंखला में से ऊर्जा किसमें होगी ?
>मिस किम कैंपबेल किस देश की प्रथम महिला प्रधानमंत्री हैं ?
>सर्वाधिक सोने के सिक्के किस काल में चलाए गए ?
>मेसोपोटामिया की सभ्यता कहाँ विकसित हुई थी ?
>आदि.रेखंाश कहाँ से होकर गुजरती है ?
>संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
>किस गुप्त शासक को ‘कविराज’ कहा गया ?
>पृथ्वी पर विशालतम जीवित पक्षी कौन-सा है ?
>भारत का पहला बायोडीजल केन्द्र कहाँ स्थापित किया गया है ?
>भारत का दक्षिणतम स्थान ‘इन्दिरा प्वाॅइण्ट’ कहाँ स्थित है ?
>‘वी द पीपुल’ नामक प्रसिध्द किताब किसने लिखी ?
>नाथुला एक स्थान है, जहाँ 44 वर्षों के बाद भारत.चीन सीमा व्यापार फिर शुरू किया गया था। वह किस राज्य की भारतीय सीमा पर स्थित है ?
>किस ग्रह का द्रव्यमान, आकार और घनत्व पृथ्वी के समान है ?
>राष्ट्रीय आय आकलन की तैयारी किस संगठन का दायित्व है ?
>भारत के प्रथम उपग्रह का प्रक्षेपण कब किया गया ?
>‘कुचिपुड़ी’ कहाँ का शास्त्रीय नृत्य है ?
>महरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया ?
>सूचना का अधिकार किस वर्ष पास हुआ ?
>पेनिसिलीन की खोज किसने की थी ?
>हेमेराइट किसका अयस्क है ?
>भारतीय राष्ट्रीय चिह्न के नीचे देवनागरी लिपि में लिखा वाक्य ‘सत्यमेव जयते’ कहां से लिया गया ?
>यदि सूरत में बनी वस्तुएं मुंबई या दिल्ली में बेची जाएं, तो यह कौन सा व्यापार हुआ ?
>चीनी यात्री फाह्यान किसके शासनकाल में भारत आया था ?
>किस पादप को 'शाकीय भारतीय डॉक्टर’ कहते हैं ?
>सुभाषचन्द्र बोस ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस से निकलने के बाद किस पार्टी की स्थापना की थी ?
>‘बिहू’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>मथने के पश्चात दूध से क्रीम किस कारण से पृथक् हो जाती है ?
>रबी मौसम किन महीनों के बीच को माना जाता है ?
>मानव हृदय का कौन सा प्रकोष्ठ, पूर्णतः आक्सीजनीड्डत रक्त को महाधमनी में और वहां से पूरे शरीर में भेजता है ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना कब की गई ?
>‘शाहनामा’ के रचनाकार कौन हैं ?
>1857 ई. के विद्रोह का तात्कालिक कारण क्या था ?
>ईसीजी (ECG) किस रोग का पता लगाने हेतु प्रयुक्त की जाती है ?
>नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी कहां अवस्थित है ?
>किसके कारण मरीचिका की परिघटना होती है ?
>बन्द अर्थव्यवस्था का अर्थ क्या होता है ?
>जैमिनी राय ने कला के किस क्षेत्र में नाम कमाया ?
>‘नेबुलर हाइपोथीसिस’ किसके उद्गम का सिध्दांत है ?
>कम्प्यूटर का कुँजी पटल क्या कहलाता है ?
>बांबे, कलकत्ता और मद्रास उच्च न्यायालय की स्थापना किस अधिनियम के अंतर्गत की गई थी ?
>विद्युत.आवेश का पता लगाने के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>भारत में ब्रिटिश शासन की शुरूआत किस लड़ाई द्वारा हुई ?
>खाद्यान्नों/खाद्य पदार्थों को सुरक्षित रखने के लिए कौनसा रसायन प्रयुक्त किया जाता है ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>डाइनामाइट बनाने में किस द्रव का प्रयोग किया जाता है ?
>निर्विरोध चुने जाने वाले एकमात्र राष्ट्रपति कौन थे ?
>कौन-सा देश सबसे अधिक टिंबर पैदा करता है ?
>मौर्य शासक अशोक ने कलिंग पर कब आक्रमण किया था ?
>महलानोबिश मॉडल का सम्बन्ध किस पंचवर्षीय योजना के साथ जोड़ा गया है ?
>‘‘शिक्षा का मुख्य कार्य उत्तम नैतिक चरित्र का विकास करना है. ’’ उक्त कथन किसका है ?
>‘जर्मन सिल्वर’ किसका मिश्रण है ?
>किस भारतीय को अमेरिका का राष्ट्रीय इन्जीनियरिंग अकादमी पुरस्कार प्रदान किया गया है ?
>‘गैम्बिट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>सिन्धु घाटी सभ्यता किस काल की सभ्यता मानी जाती है ?
>सल्तनतकालीन किस सुल्तान ने सर्वप्रथम किसानों पर ‘सिंचाई कर’ तथा ब्राह्मणों पर ‘जजिया कर’ लगाया ?
>भारत के किस एक राज्य में कुल भूक्षेत्र का अधिकतम वन क्षेत्र है ?
>महासागर सतह पर सबसे गहरा बिन्दु कौन-सा है ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>होम रूल लीग किसने शुरू की थी ?
>फूलगोभी के पौधे का उपयोगी भाग कौनण्सा होता है ?
>विश्व का दूसरा सबसे बड़ा महाद्वीप कौनसा है ?
>‘कथकली’ किस राज्य का प्रमुख नृत्य है ?
>बॉक्साइट किसकी कच्ची धातु है ?
>कौनसी लोकसभा के कार्यकाल को संविधान में उल्लिखित साधारण पांच वर्ष के कार्यकाल से अधिक बढ़ा दिया गया था ?
>भारत का सबसे बड़ा व्यावसायिक बैंक कौन सा बैंक है ?
>लाल लाजपत राय किसके विरुध्द प्रदर्शन कर रहे थे, जब वे पुलिस की नृशंसता का शिकार हुए ?
>किस वायसराय को भारत में ‘स्थानीय स्वशासन’ की स्थापना का श्रेय जाता है ?
>‘ज्वार.भाटा’ की उत्पत्ति में किसका प्रभाव अधिक होता है ?
>भारतीय संविधान की किस अनुसूची में राजभाषाओं का उल्लेख है ?
>भगत सिंह, सुखदेव एवं राजगुरू को फाँसी पर कब चढ़ाया गया ?
>जयसमंद झील कहाँ स्थित है ?
>डेसीबल किस मापन की ईकाई है ?
>भारत में द्वैध शासन की प्रणाली किस वर्ष शुरू की गई थी ?
>‘वानखेड़े स्टेडियम’ कहाँ अवस्थित है?
>किस दिन महात्मा गांधी ने ‘दांडी यात्रा’ शुरू की थी ?
>किलोवाट.ऑवर किसका एक यूनिट है ?
>कबीर हिन्दी की किस स्थानीय भाषा में लिखते थे ?
>एंगस्ट्रोम से किसका मापन किया जाता है ?
>समुद्र के जल में लवण की औसत मात्रा क्या होती है ?
>वह एन्जाइम जो दूध को दही में समेकित कर देता है ?
>राजस्थान में खेतड़ी किसके लिए प्रसिध्द है ?
>1962 के भारत.चीन युध्द के दौरान भारत के रक्षा मंत्री कौन थे ?
>भारत का प्राचीनतम टूर्नामेन्ट कौन सा है ?
>भारत का सबसे प्राचीनतम संगीत.यंत्र क्या है ?
>दक्षिण ध्रुव की खोज किसने की थी ?
>प्रिज्म से गुजारने पर प्रकाश का कौन-सा रंग सबसे अधिक विचनल दर्शाता है ?
>विश्व में कपास का सर्वाधिक ड्डषि क्षेत्र किस देश का है ?
>कौनसे भारतीय राजा के समय ईस्ट इण्डिया कम्पनी इंग्लैण्ड में स्थापित हुआ ?
>‘पुष्कर मेले’ का आयोजन कहाँ होता है ?
>कौन-सा ग्रह सूर्य की एक परिक्रमा पूरी करने में सबसे कम समय लेता है ?
Managed Services By: Samikshaa Softwares