( 9 Apr, 2015) सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे Published By : upscgk.com सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे * १८२९ : सती बंदीचा कायदा * १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. * १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा. * १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना * १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव * १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना. * १८९१ : विवाह संती वयाचा कायदा. * १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत. * १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत * १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन. * १९०४ : अभिनव भारतची स्थापना * १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध. * १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा. * १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना. * १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र. * १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह * १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट. * १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा. * १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा. * १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून. * १९१५ : होरूल लीगची चळवळ. * १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. * १९१६ : लखनौ करार. * १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा. १९१९ : माँटफर्ड कायदा. * १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड. * १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी. * १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले. * १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत िहंसा * १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना. * १९२३ : झेंडा सत्याग्रह. * १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना. * १९२७ : बार्डोली सत्याग्रह * १९२७ मार्च : महाड सत्याग्रह. * १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन * १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू रिपोर्ट * १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना. * १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला. * १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला. * १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला. * १९३१ : गांधी-आयर्विन करार. * १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन. * १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले. * १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी. * १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. * १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित * १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण. * १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार * १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना. * १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अॅक्ट मंजूर. * १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन * १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन. * १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका. * १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना. * १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात. * १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे. * १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना * १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला. * १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात. * १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन. * १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले. * १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत. * १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन. * १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. * १९४४ मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला. * १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू. * १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक. * १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना. * १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. * १९४६ मार्च १५ : लॉर्ड अॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले. * १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका. * १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश. * १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार * १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली. * १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव. * १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले. * १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा. * १९४७ जुलै १८ः भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सं त. * १९४७ ऑगस्ट १५ : भारत स्वतंत्र झाला * १९४७ ऑक्टोबर २७ : भारतीय सेना काश्मीरकडे निघाली. * १९४८ फेब्रुवारी २० : जुनागड संस्थान भारतीय संघराज्यात * १९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू. * १९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन. * १९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले. * १९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू. * १९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत * १९५० जानेवारी २६ : भारतीय संविधानाची अंलबजावणी * १९५४ : आझाद गोंतक दलाने दादरा-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला. * १९५५ : गोव्यात सत्याग्रह सुरू. * १९५६ ऑक्टोबर १४ : डॉ. आंबेडकर-बौद्ध धर्माचा स्वीकार. * १९६१ डिसेंबर १९ : भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश करून गोवा काबीज केला. गोवा स्वतंत्र भारतात विलीन.