( 13 Mar, 2015) भारतातील विविध बाबींची सुरुवात Published By : upscgk.com पहिली टपाल कचेरी - कोलकाता (१७२७)] पहिली रेल्वे (वाफेचे इंजन ) - मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल,१८५३) पहिली रेल्वे (विजेवरील) - मुंबई ते कुर्ला (१९२५) पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे,कोलकाता पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे) पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (१९१३) पहिला बोलपट - आलमआरा (१९३१) पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा (१९३२) पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (१९५९) पहिले आकाशवाणी केंद्र - मुंबई(१९२७) पहिले विद्यापीठ - कोलकाता (१८५७) पहिले उपग्रह - आर्यभट (१९७५) पहिला अणुस्फोट - पोखरण(१८ मे १९७४,राजस्थान ) पहिले क्षेपणास्त्र - प्रथ्वी (१९८८) पहिली अणुभट्टी - अप्सरा,तारापूर(१९५६)